धाराशिव

सरकारविरोधात तहसिलवर शेतकऱ्यांचा हंबरडा “शेतकऱ्यांची थट्टा थांबवा नाहीतर खुर्ची खाली करा!”

कळंबशेतकऱ्यांची अवस्था भीषण झाली आहे. अतिवृष्टीने शेत उद्ध्वस्त, घरे वाहून गेली, जनावरे दगावली, संसार उघड्यावर आला. आणि या सर्वावर फडणवीस...

Read more

ईटकुर शिवारात दोन घरांमध्ये घरफोडी; १.९ लाख रुपयांचा ऐवज लंपास

चोरट्यांनी शेतकऱ्याला केले लक्ष.. कळंब – तालुक्यातील शेतकरी आधीच अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेले असताना, आता चोरट्यांनी त्यांच्यावर हल्ला केला आहे. ईटकुर...

Read more

कळंबमध्ये बनावट ट्यूब विक्रीचा पर्दाफाश, २९,७०० किमतीचा माल जप्त,

कळंब:  शहरात बनावट कंपनीच्या दुचाकींच्या ट्यूब विक्रीचा मोठा पर्दाफाश करण्यात आला आहे. पोलिसांच्या मदतीने खासगी तपास पथकाने जुन्या एसबीआय बँक...

Read more

ओढ्याच्या रौद्र रूपात अडकून निष्पाप शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

कळंब तालुक्यातील पोडोळी येथील घटना ​कळंबतालुक्यात पावसाने दुसऱ्यांदा थैमान घातल्यामुळे नद्या आणि ओढे प्रचंड वेगाने वाहत आहेत. निपाणी-पाडोळी ओढ्याच्या पुरात...

Read more

कळंब तालुक्यात पावसाचा हाहाकार! संपर्क तुटला, अनेक गावांत पूरसदृश स्थिती

शेतकऱ्यांचा आक्रोश कळंब दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा आकाश कोसळलं! मुसळधार पावसाने कळंब तालुक्यात जनजीवन विस्कळीत केलं आहे. अनेक गावांचा संपर्क...

Read more

कळंबमध्ये बस सेवा कोलमडली! पंपातील बिघाडामुळे डिझेल पुरवठा ठप्प..

प्रवासी ताटकळलेकळंबशहरातील बस आगारातील डिझेल पंप बंद पडल्यामुळे डिझेलचा पुरवठा नसल्यामुळे अनेक बस फेऱ्या रद्द झाल्या आहेत. परिणामी, प्रवाशांना प्रचंड...

Read more

पूरग्रस्तांच्या मदतीला धावले डिएजीए फौंडेशन

लाखी गावात शेकडो कुटुंबांना किराणा किटचे वाटप परंडा अलीकडील अतिवृष्टी आणि महापूर यामुळे लाखी गावातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असताना, ...

Read more

कळंब नगर पालिकेची प्रभाग रचना जाहीर.

१० प्रभागात २० नगरसेवक असणार; कळंब: कळंब नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी बहुप्रतिक्षित नवीन प्रभाग रचनेला अखेर अंतिम मान्यता मिळाली आहे. नगर...

Read more

“साहेब, तुमच्या मदतीमुळे आमचा दसरा गोड झाला”

शिवसैनिकांचा मदतीचा हात, शेतकऱ्यांचा गोड दसराकळंब सप्टेंबरच्या पुरात उद्ध्वस्त झालेली घरं, चिखलात गडप झालेला संसार, अस्ताव्यस्त पडलेल्या वस्तू आणि मनातलं...

Read more

धाराशिव जिल्ह्यात आत्महत्यांचं सावट, आठवड्यात तीन शेतकरी जीव गमावून गेले

शेतकऱ्याच्या अश्रूंना काय किंमत आहे...?धाराशिव | प्रतिनिधीशेती करताना मातीशी नाळ जोडलेली असते, पण जेव्हा तीच माती हातातून निसटते, तेव्हा शेतकऱ्याच्या...

Read more
Page 10 of 13 1 9 10 11 13
error: Content is protected !!