Sunday, July 13, 2025
lokabhiman.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
📰सरूताईंच्या जात्यावरील ‘ओव्या’ अन् भुमिपुत्रांनी शब्दांत गुंफलेली ‘आभाळमाया’…    📰कळंब शहरात बुधवारी जिजाऊ रथ याञेचे आगमन    📰मराठवाड्याच हक्काच पाणी ; त्यात धाराशिवचे स्थान निश्चित करा    📰वन आणि वन्यजीव संवर्धनातील महत्त्वपूर्ण कार्यासाठी वन अधिकारी मंगेश मधुकर ताटे यांना महाराष्ट्र शासनाचे सुवर्ण पदक    📰धाराशिवमध्ये मराठा समाज आक्रमक; संतोष देशमुख खून प्रकरणी आरोपींना अटक करण्याची मागणी    
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
No Result
View All Result
lokabhiman.com
WhatsApp us
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

खुर्चीसाठी रात्रीचा दिवस करणाऱ्यानी शेतकऱ्यांकडे पण लक्ष द्यावे,आमदार कैलास पाटील यांचा महायुतीवर निशाणा

लोकाभिमान by लोकाभिमान
November 29, 2024
in राजकारण
A A
0
0
SHARES
1
VIEWS


धाराशिव ( प्रतिनिधी ) : सद्या महायुती सत्तेच्या सारीपाटा मध्ये दंग आहे. यासाठी जसा वेळ देता तसा शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी द्यावा, सध्या सोयाबीन बाजारात कवडीमोल दराने विक्री होत आहे. अशावेळी ही सत्ताधारी मंडळी मात्र स्वतः च्या खुर्ची साठी धावाधाव करत आहेत. निवडणुकीत लाडका शेतकरी म्हणनारी मंडळी आता काय करत आहे असा प्रश्न आमदार कैलास पाटील यांनी महायुतीला केला आहे.


आमदार पाटील यांनी खरेदी केंद्रात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. तेव्हा पत्रकाराशी बोलताना म्हणाले की, सद्या धाराशिव जिल्ह्यात 18 ठिकाणी खरेदी केंद्र सुरु केली. आतापर्यंत 25 हजार क्विंटल खरेदी झाली आहे. पण जिल्ह्यातील उत्पन्न पाहता ही खरेदी अजून अर्धा टक्के सुद्धा झालेली नाही. जिल्ह्यात सोयाबीनच एकूण क्षेत्र चार लाख 62 हजार 872 इतकं होत, त्यातून कृषि विभागाच्या अधिकृत आकडेवारी नुसार एकूण उत्पन्न हे 78 लाख 59 हजार 566 क्विंटल एवढं आहे. असं असताना आतापर्यंत फक्त 25 हजार क्विंटलच खरेदी झाली आहे.म्हणजे याचं गतीन खरेदी झाल्यास 95 टक्के सोयाबीन हे खुल्या बाजारात पडेल त्या किमतीने शेतकऱ्यांना विकण्याची वेळ येणार आहे. त्यातही केंद्राच्या परिपत्रकानुसार १२ टक्के ओलाव्याची अट होती त्यात नंतर निवडणुकीत ते 12 ऐवजी १५ टक्के ओलावा असला तरी सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. मात्र हा निर्णय देखील चुनावी जुमलाच ठरल्याचं दिसत आहे. कारण अजूनही निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. अंमलबजावणीला जसा वेळ होईल तसं शेतकऱ्यांच्या सोयाबीनमधील ओलावा आपोआप कमी होत आहे.या निर्णयाची अंमलबजावणी लवकर करावी. तसेच सरकारने खरेदी केंद्राची संख्या अजून दुपट्टीने वाढवली तरच काहीप्रमानात ही खरेदी वाढेल. अन्यथा ही खरेदी जेमतेम चार ते पाच टक्केच्या पुढे जाणे शक्य नसल्याच आमदार पाटील यांनी म्हटले आहे. खरेदीस नकार दिलेल्या सोयाबीनच्या खरेदीचा प्रश्न मोठा असणार आहे.. काडी, कचरा, ओलावा व अन्य कारणांमुळे केंद्रावर रिजेक्ट केलेल्या सोयाबीनच्या खरेदीबाबत गोंधळ निर्माण झालेला असून त्याबद्दलही सरकारने ठोस भूमिका घेतली पाहिजे अशी अपेक्षा आमदार पाटील यांनी व्यक्त केली आहे. सोयाबीनची चार हजार ८९२ रुपये क्विंटलच्या हभीभावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला असला तरी अटी व निकषामुळे एवढा दर शेतकऱ्यांना मिळत नसल्याच चित्र आहे. अटी व निकष लावल्याने शेतकरी या खरेदी केंद्राकडं पाठ फिरवत आहे, शेतकरी लाडका असेल तर त्याच्या कष्टाने पिकवलेल्या मालाला कसल्या अटी व निकष लावता असा सवाल सुद्धा आमदार पाटील यांनी सरकारला विचारला आहे.

आमदार कैलास पाटील
Tags: kailas patil
Previous Post

महाराष्ट्रातील शिंदे फडणवीसांच आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार
खा ओमप्रकाश राजेनिंबाळकर  यांचा हल्लाबोल

Next Post

शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा वारसा तेवत ठेवणारा महामेरू.

Related Posts

राजकारण

Nana Patole : मलिदा कोणत्या खात्यात जास्त मिळतोय याच्यावर महायुतीच्या नेत्यांची ओढताण; नाना पटोले यांचा घणाघात

November 30, 2024
धाराशिव

महाराष्ट्रातील शिंदे फडणवीसांच आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार
खा ओमप्रकाश राजेनिंबाळकर  यांचा हल्लाबोल

November 15, 2024
धाराशिव

माझ्यासाठी मतदारसंघ मंदिर तर जनता दैवत – आमदार कैलास पाटील

November 9, 2024
धाराशिव

हे सरकार शेतकऱ्यांना देशोधडीला लावणार पोकळ फसव्या  घोषणा देवुन विकास कामाना स्थगीती देणार स्थगीती सरकार आहे !
आमदार कैलास पाटील

November 7, 2024
राजकारण

खा ओमराजे निंबाळकर आ कैलास पाटील यांच्या उपस्थीतीत मराठा चळवळीतील आंदोलक अभयसिंहराजे आडसुळ सह कार्यकर्त्याचा शिवसेनेत प्रवेश

October 31, 2024
महाराष्ट्र

महाविकास आघाडीचा जागावाटपाचं कुठपर्यंत आलं? संजय राऊतांनी केलं सूचक विधान; म्हणाले….

October 22, 2024
Next Post

शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा वारसा तेवत ठेवणारा महामेरू.

  • खा ओमराजे निंबाळकर आ कैलास पाटील यांच्या उपस्थीतीत मराठा चळवळीतील आंदोलक अभयसिंहराजे आडसुळ सह कार्यकर्त्याचा शिवसेनेत प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महाराष्ट्रातील शिंदे फडणवीसांच आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार
    खा ओमप्रकाश राजेनिंबाळकर  यांचा हल्लाबोल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाड्याच हक्काच पाणी ; त्यात धाराशिवचे स्थान निश्चित करा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्यासाठी मतदारसंघ मंदिर तर जनता दैवत – आमदार कैलास पाटील

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये मराठा समाज आक्रमक; संतोष देशमुख खून प्रकरणी आरोपींना अटक करण्याची मागणी

    0 shares
    Share 0 Tweet 0

सरूताईंच्या जात्यावरील ‘ओव्या’ अन् भुमिपुत्रांनी शब्दांत गुंफलेली ‘आभाळमाया’…

March 20, 2025

कळंब शहरात बुधवारी जिजाऊ रथ याञेचे आगमन

March 20, 2025

मराठवाड्याच हक्काच पाणी ; त्यात धाराशिवचे स्थान निश्चित करा

March 20, 2025
  • Home

© 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

© 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.