धाराशिव

पुरग्रस्तांची थट्टा; शेतकरी आत्महत्या करतोय, कलेक्टर मात्र नाचतायतं

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा महोत्सवी नाच धाराशिव (प्रतिनिधी)धाराशिव जिल्ह्यात पुराने थैमान घातले आहे. पिके वाहून गेली आहेत, जनावरे दगावली आहेत,...

Read more

नवरात्र उत्सवात स्त्रीशक्तीचा जागर – आढाळा शाळेचा उपक्रम कौतुकास्पद

कळंब सध्या नवरात्र महोत्सवाची उत्साहपूर्ण धामधूम सुरू आहे. देवीची आराधना, जागरण आणि सांस्कृतिक उपक्रमांतून समाजात भक्तीभाव तर निर्माण होतोच, पण...

Read more

शिवसेनेच्या माध्यमातून पूरग्रस्त ७०० कुटुंबांना मदत

कळंबअतीवृष्टी च्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. फक्त पाहणीचा फार्स न करता शिवसेनेच्या माध्यमातून पूरग्रस्त ७०० कुटुंबांना किराणामालाच्या साहित्याची...

Read more

शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज, कागदोपत्री पंचनाम्यांची नाही – उद्धव ठाकरे

कळंब मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कळंब तालुक्यातील ईटकुर येथे शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

Read more

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तालुक्यातील दौरा रद्द झाल्याने शेतकऱ्यांची व्यथा त्यांच्यापर्यंत पोहोचणार तरी कशी..

कळंबसलग दीड महिन्याच्या मुसळधार पावसाने कळंब तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्नं, घाम आणि काळी मातीच वाहून गेली. पिकं उभं करण्याचा आशेचा किरणही...

Read more

धाराशिवमध्ये मराठा समाज आक्रमक; संतोष देशमुख खून प्रकरणी आरोपींना अटक करण्याची मागणी

धाराशिव: मस्साजोग (ता. केज, जि. बीड) येथील सरपंच आणि मराठा समाजातील कार्यकर्ते संतोष पंडितराव देशमुख यांचे ९ डिसेंबर रोजी अपहरण...

Read more

महाराष्ट्रातील शिंदे फडणवीसांच आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार
खा ओमप्रकाश राजेनिंबाळकर  यांचा हल्लाबोल

धाराशिव (प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्यात झालेल्या आजवरच्या सरकारमधील सर्वाधिक भ्रष्ट सरकार म्हणून या शिंदे व फडणवीस सरकारची नोंद झाली आहे...

Read more

माझ्यासाठी मतदारसंघ मंदिर तर जनता दैवत – आमदार कैलास पाटील

धाराशिव ( प्रतिनिधी ): माझ्यासाठी मतदार संघ हेच मंदिर आहे व या मतदार संघातील जनता माझं दैवत म्हणूनच मी काम...

Read more

हे सरकार शेतकऱ्यांना देशोधडीला लावणार पोकळ फसव्या  घोषणा देवुन विकास कामाना स्थगीती देणार स्थगीती सरकार आहे !
आमदार कैलास पाटील

प्रतिनिधी कळंब:- हे सरकार शेतकऱ्यांना देशोधडीला लावणार सरकार असुन केवळ फसव्या घोषणा व विकास कामांना स्थगीती देवुन अडवणुक करणार स्थगीती...

Read more

खा ओमराजे निंबाळकर आ कैलास पाटील यांच्या उपस्थितीतभाजपमधून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठया प्रमाणात प्रवेश

कळंब ( प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्याच्या विधान सभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीकरीता कंबर कसली आहे. मागील...

Read more
Page 11 of 11 1 10 11
error: Content is protected !!