लोकाभिमान

लोकाभिमान

विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर राहून कठोर अभ्यास करून आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करावी – तहसीलदार हेमंत ढोकले

कळंब विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून दूर राहून, नियमित व्यायाम करावा व गुरुजनांचा उपदेश काळजीपूर्वक ऐकून कठोर अभ्यास केल्यास ते उद्याच्या उज्वल भारताचे...

सावधान! तुमचे मतदान कोणत्या प्रभागात गेले, माहिती आहे का?

प्रारूप मतदार याद्यांमध्ये प्रचंड गोंधळ कळंबसावधान! तुमचा मतदानाचा हक्क धोक्यात येत आहे का? कळंब नगर पालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरच प्रशासनाच्या बेफिकीरीचा...

सत्तेचा गड घरातच! कळंब नगराध्यक्षपदासाठी नेत्यांच्या सौभाग्यवतींमध्ये रस्सीखेच

राजकीय शतरंज सजू लागली.. कळंबनगर पालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी जाहीर झाले असून, आरक्षण जाहीर होताच दिग्गज नेत्यांनी स्वतःऐवजी...

शेतकऱ्यांचा अपमान की सत्तेचा अहंकार? आमदार कैलास घाडगे पाटील यांचा हल्लाबोल

शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय'  सहकार मंत्र्यांच्या वक्तव्यावर घणाघाती हल्ला.. धाराशिव सहकार मंत्र्यांनी केलेल्या 'शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय' या वादग्रस्त वक्तव्यामुळे...

डी.के. कुलकर्णी हे केवळ माणसे जोडणारेच नव्हे, तर ती जपणारे माणूस होते -शिक्षणतज्ज्ञ एम.डी. देशमुख

कळंब: डी. के. कुलकर्णी यांनी आयुष्यभर माणसे जोडण्याचे काम केले. लहान-थोर कुणीही स्वीकारावे असे त्यांचे नाते होते. नाते सांगणे वेगळे...

मराठा क्रांती मोर्चाचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात

कळंबपूर आणि अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या कळंब तालुक्यात अनेक घरांचे संसार वाहून गेले. शेतं पाण्याखाली गेली, आणि लहानग्यांच्या शालेय बॅगा, पुस्तके,...

छावा संघटनेचे कळंबमध्ये ‘भिकमागो’ आंदोलन करत एल्गार…

कळंब बस झाले आता शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला आहे, सातत्याने शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांना कचऱ्याची टोपली दाखवणाऱ्या...

आरक्षण बॉम्ब फुटला, भावी नगरसेवकांकडून सोशल मीडियावर लाईक युद्धाची घोषणा..

नगरपालिका निवडणुक कळंब अखेर तो महामुहूर्त आलाच, गेल्या सात वर्षांपासून राजकीय उपवास करणाऱ्या कळंबकरांची प्रतीक्षा संपली आणि नगरपालिका निवडणुकीचे नगरसेवक...

पंचायत समिती सभापती पदांच्या आरक्षण सोडतीकडे राजकीय नेत्यांचे लक्ष

धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापती पदांसाठीची आरक्षण सोडत दि. ९ ऑक्टोबर २०२५ रोजी पार पडणार आहे. या सोडतीकडे सर्व...

सरकारविरोधात तहसिलवर शेतकऱ्यांचा हंबरडा “शेतकऱ्यांची थट्टा थांबवा नाहीतर खुर्ची खाली करा!”

कळंबशेतकऱ्यांची अवस्था भीषण झाली आहे. अतिवृष्टीने शेत उद्ध्वस्त, घरे वाहून गेली, जनावरे दगावली, संसार उघड्यावर आला. आणि या सर्वावर फडणवीस...

Page 5 of 11 1 4 5 6 11
error: Content is protected !!