Sunday, July 13, 2025
lokabhiman.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
📰सरूताईंच्या जात्यावरील ‘ओव्या’ अन् भुमिपुत्रांनी शब्दांत गुंफलेली ‘आभाळमाया’…    📰कळंब शहरात बुधवारी जिजाऊ रथ याञेचे आगमन    📰मराठवाड्याच हक्काच पाणी ; त्यात धाराशिवचे स्थान निश्चित करा    📰वन आणि वन्यजीव संवर्धनातील महत्त्वपूर्ण कार्यासाठी वन अधिकारी मंगेश मधुकर ताटे यांना महाराष्ट्र शासनाचे सुवर्ण पदक    📰धाराशिवमध्ये मराठा समाज आक्रमक; संतोष देशमुख खून प्रकरणी आरोपींना अटक करण्याची मागणी    
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
No Result
View All Result
lokabhiman.com
WhatsApp us
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

मराठवाड्याच हक्काच पाणी ; त्यात धाराशिवचे स्थान निश्चित करा

लोकाभिमान by लोकाभिमान
March 20, 2025
in Uncategorized
A A
0
0
SHARES
190
VIEWS

मांजरा तेरणा नदिवरील बॅरेजेसच्या तुंबलेल्या प्रस्तावास मजुरी दया

आमदार कैलास पाटील यांची विधानसभेत मागणी

कळंब. . . (प्रतिनीधी J

मांजरा तेरणा नदिवरील बॅरेजेसच्या तुंबलेल्या प्रस्तावास मजुरी दयामराठवाडा नदीजोड प्रकल्प करून हक्काचे पाणी देताना धाराशिव, लातूर व बीड जिल्ह्याचा हिस्सा ठरवून द्यावा अशी आग्रही मागणी आमदार कैलास पाटील यांनी सभागृहात केली. याशिवाय मांजरा नदी पात्रातील बॅरेजेसच्या दप्तरदिरंगाईत तुंबलेल्या प्रस्तावास मंजूरी द्यावी अशी मागणी करून पुन्हा एकदा हा विषय सभापटलावर आणला.

आ. कैलास घाडगे पाटील यांनी मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यावर बोलताना आकांक्षीत अशा धाराशीव जिल्ह्यास यास न्याय्य स्थान असावे असा महत्त्वपूर्ण मुद्दा मांडला. मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसंपदा विभाग काही करत आहे. विशेषतः त्यात मुख्यमंत्र्यांच्या नदीजोड या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा समावेश आहे.

गेल्यावेळी या नदीजोड प्रकल्पातुन मराठवाड्यासाठी १६७ टीएमसी पाणी देणार होते पण आताच्या अर्थसंकल्पात ते पाणी ५४.७० टीएमसी वर आलं आहे. असं असेल तरी यात धाराशिव, लातूर व बीड याबाबत पाणी वाटपाचा निश्चित उल्लेख दिसत नसल्याने त्याबाबतची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी आ. पाटील यांनी केली. ज्यावेळी या प्रकल्पाचा प्रकल्प अहवाल तयार करायचा तेव्हा या तीनही जिल्ह्याचा त्यात समावेश करण्यात यावा अशीही त्यांनी मागणी केली.

पार गोदावरी प्रकल्पाचा अहवाल करण्यासाठी २०१४ साली सात कोटीची तरतूद केली होती. पण अद्याप तो पूर्ण झाला नाही आता त्यासाठी ५२ कोटींचा खर्च लागणार आहे. एकुणच मूळ मुद्दा हा विकास आराखडा वेळेत पूर्ण होणे आवश्यक असल्याने शासनाने कालमर्यादा निश्चित करणे अपेक्षित असल्याच मत आ. पाटील यांनी व्यक्त केल.

जायकवाडी ते मांजरा, तेरणा…

जायकवाडी धरणात व तेथून पुढे माजलगाव जलशायात हे पाणी येणं शक्य आहे. तिथून कुंडलिका धरणामध्ये व तेथून तांदुळवाडी प्रकल्पात ते पाणी सोडल जाऊ शकते. शेवटी हे पाणी मांजरा व तेरणा धरणात येऊ शकते, असा मुद्दा देखील आ. पाटील यांनी यावेळी मांडला.

बॅरेजेसचा विषय पुन्हा अजेंड्यावर…

मांजरा व तेरणा धरणावर कोल्हापूरी बंधारे आहेत पण सध्या त्याची मोठी दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे या बंधाऱ्याचे रूपांतर बॅरेजेस मध्ये करावे अशी मागणी आहे. तसा प्रस्ताव शासनदरबारी प्रलंबित आहे, तो मंजूर करावे अशी मागणी आ. कैलास पाटील यांनी केली आहे.

Tags: kailas patilOmraje NimbalkarShivsena UBT
Previous Post

वन आणि वन्यजीव संवर्धनातील महत्त्वपूर्ण कार्यासाठी वन अधिकारी मंगेश मधुकर ताटे यांना महाराष्ट्र शासनाचे सुवर्ण पदक

Next Post

कळंब शहरात बुधवारी जिजाऊ रथ याञेचे आगमन

Related Posts

Uncategorized

सरूताईंच्या जात्यावरील ‘ओव्या’ अन् भुमिपुत्रांनी शब्दांत गुंफलेली ‘आभाळमाया’…

March 20, 2025
Uncategorized

कळंब शहरात बुधवारी जिजाऊ रथ याञेचे आगमन

March 20, 2025
Uncategorized

पंचेवीस वर्षानंतर विद्याभवन हायस्कुलच्या माजी विद्यार्थ्याचा स्नेह मेळावा जुन्या आठवणीना मिळाला उजाळा

November 6, 2024
Uncategorized

आ कैलास पाटील यांच्या प्रचारार्थ गुरुवारी कळंब येथे महाविकास आघाडीचा भव्य मेळावा

November 6, 2024
Uncategorized

Unveiling Lokabhiman: A Comprehensive Hub for Social Insights and Updates

October 19, 2024
Uncategorized

Exploring Lokabhiman: Your Go-To Portal for Social Information and News

October 19, 2024
Next Post

कळंब शहरात बुधवारी जिजाऊ रथ याञेचे आगमन

  • खा ओमराजे निंबाळकर आ कैलास पाटील यांच्या उपस्थीतीत मराठा चळवळीतील आंदोलक अभयसिंहराजे आडसुळ सह कार्यकर्त्याचा शिवसेनेत प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महाराष्ट्रातील शिंदे फडणवीसांच आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार
    खा ओमप्रकाश राजेनिंबाळकर  यांचा हल्लाबोल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाड्याच हक्काच पाणी ; त्यात धाराशिवचे स्थान निश्चित करा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्यासाठी मतदारसंघ मंदिर तर जनता दैवत – आमदार कैलास पाटील

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये मराठा समाज आक्रमक; संतोष देशमुख खून प्रकरणी आरोपींना अटक करण्याची मागणी

    0 shares
    Share 0 Tweet 0

सरूताईंच्या जात्यावरील ‘ओव्या’ अन् भुमिपुत्रांनी शब्दांत गुंफलेली ‘आभाळमाया’…

March 20, 2025

कळंब शहरात बुधवारी जिजाऊ रथ याञेचे आगमन

March 20, 2025

मराठवाड्याच हक्काच पाणी ; त्यात धाराशिवचे स्थान निश्चित करा

March 20, 2025
  • Home

© 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

© 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.